Post हि ब्राह्मण रेजिमेंट वर आहे. Op च्या बोलण्यात तथ्य नाही आहे असा मला जाणवताय असा विचार करणारे लोक विचार कसा करतात हा मला प्रश्न पडलाय,आणि अश्या लोकांची वृत्ती बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे का नाही झार हो तर कसा करायला पाहिजे? 13 0 replies
सर्वत्र नवीन वर्षाच्या आगमनासाठी फटाक्यांची आतशबाजी झाली. आता पर्यावरण धोक्यात नाही वाटते? का फक्त दिवाळी आली की पर्यावरण धोक्यात येते? सहज विचारलं ... 10 0 replies
How a popular sarpanch's murder sparked political firestorm in Maharashtra | Pune News - Times of India How a popular sarpanch's murder sparked political firestorm in Maharashtra | Pune News - Times of India 5 1 replies
गॅस सिलिंडरची किंमत कमी कधी झाली? गेल्या वर्षीची पावती बघितली. रु.११७० ला घेतलं होतं मार्च २०२३ मध्ये. आज एक घेतलं रु. ८२० ला. रु. ३०० नी कमी झालं? गेल्या काही महिन्यात रु. ९०० ला होतं. 10 0 replies
mumbai madhe hindu minority? https://preview.redd.it/munbw92f1eae1.png?width=489&format=png&auto=webp&s=1d88e0ad51a383985a33e16b105216ca99e1a916 3 1 replies
सलाम हि स्व. कविवर्य मंगेश पाडगावकरांची फार प्रसिद्ध कविता.... या कवितेत त्यांनी शोषक आणि शोषित यांचे नाते उलगडत तत्कालीन समाजव्यवस्थेवर अप्रतिम भाष्य केले आहे. त्यांचे कविता वाचन हा देखील एक अविस्मरणीय अनुभव असायचा. माझ्यासारख्या पामराने त्यांच्या कलाकृतीपासून प्रेरणा घेत आजच्या समाजातील भंपकपणा आणि शोषकांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. कवितेची लिंक कॉमेंट सेक्शनमध्ये. 12 0 replies
कोरेगाव लढाईचा खोटा आणि चुकिचा इतिहास प्रसार करून दहशत निर्माण केली आहे. आज आहे ५०० विरुद्ध २१००० व संभाजी महाराजांच्या खुनाचा बदला घेण्याच्या खोट्या इतिहासावर आधारित दिवस साजरा करण्याची तारीख, म्हणजेच १ जानेवारी. या विषयावरील पुस्तक '१८१८ कोरेगाव भिमा लढाईचे वास्तव' वाचायचे असल्यास वरील QR code scan करा किंवा खाली दिलेल्या लिंक चा वापर करा. https://drive.google.com/file/d/1ZmLfDTHLjxgETJQAaG9VAKq1DLv_EGlS/view?usp=drivesdk दोन दिवसांपूर्वी नाशिक मध्ये एका तरुणाच्या घरावर दगडफेक करुन त्याच्यावर खोटे अट्रोसिटी चे गुन्हे टाकण्याच्या धमक्यांचे फोन, त्याच्या घरावर १००-१५० जणांचा झुंड जाऊन धमकी देतो, एवढं की आज सुद्धा त्याच्या घरासमोर पोलिस प्रोटेक्शन आहे, का तर त्याने' आम्ही २१००० बामण कापले व संभाजी महाराजांच्या खुनाचा... 9 0 replies
महपुरुषांना आराम करू द्या आत्ता आज आपण काय करतोय, त्याचावर विचार करायची वेल आली आहे "माझ्या मराठी मित्रांनो प्लीस इतिहासातून बाहेर पडा, शिवाजी महाराज ३५० वर्षांपूर्वी होऊन गेले. फुल्यांना सुद्धा दोनशे वर्षे होत आलीत जन्मुन. शाहू महाराज जाऊन होईल शतकभर. किती वर्ष कॅश करत बसणार हयाना? गेल्या पन्नास साठ वर्षात काय आहे तुमच्या कडे दाखवायला? मोडकळीला आलेली शहरे, भकास खेडी, जाती आणि धर्माचे तुकडे झालेला समाज, जातीय, धार्मिक विखार, बेकारी, राजकारणाचे गुन्हेगारीकरण, बायकांवर अत्याचार, तोट्यातली शेती , भिकार विद्यापीठे, भकास डोंगर, तुटलेली जंगले, ह्या सगळ्यावर माजलेले गुंड? कसला महाराष्ट्र घडवतो आहे आपण? महापुरुषान आराम... 7 0 replies
New year resolution for Marathi people As far as possible, please look at the label ,before purchasing any product and service, it should be made in Maharashtra and preferably owned by marathi manus. 4 2 replies