-
विदर्भ- सर्वात chill
आर्थिकदृष्ट्या मागास असेल, पण इकडच्या लोकांची मानसिकता फार पुढारलेली आहे. मी महाराष्ट्रातून बाहेर आलो शिक्षणाकरिता, तेव्हा मला जातीवाद काय असतो ते कळलं. त्यातल्या त्यात महाराष्ट्रातही जातीवाद काही प्रमाणात मराठवाड्यात दिसला मला, पण माझ्या मातृभूमी विदर्भात कधीच नाही. पुरोगामी महाराष्ट्राचा मणका आहे विदर्भ. साक्षरता सुध्दा चांगलीच आहे. मराठीत बोला किंवा हिंदीत, काही पंगा नाही. भाषेचा गर्व नाही असं बिलकुल नव्हे. टपरीवर "खर्रा देना" आणि घरी "जेवण वाढ" म्हणणारे आम्ही लोकं. मला बाहेर जितकेही मराठी भेटतात, जर विदर्भात काही दिवस त्यांनी काढले असतील, तर ते नक्कीच म्हणतात की विदर्भ म्हणजे सर्वात चील.6
© 2026 Indiareply.com. All rights reserved.
smehssaketkumar01